Blogger: My Inward Eye..... - Create post

LinkWithin

http://kundha.blogspot.com http://prajaktad.blogspot.com

Tuesday, May 26, 2009

तुकाराम गाथा ....

सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती \ रखुमाईच्या पती सोयरिया \\१\\
गोड तुझे रूप गोड तुझे नाम \ देई मज प्रेम सर्वकाळ \\२\\
विठो माउलिये हाची वर देई \ संचरोनिया राही हृदयामाजी \\३\\
तुका म्हणे कांहि न मागे आणिक \ तुझे पायीं सुख सर्व आहे \\४\
\

दिवाकर अनंत घैसास म्हणतात.....आपण रोज केव्हातरी थोडा वेळ देवाच्या मूर्ति चे ध्यान करतो , मूर्ति समोर काही अर्पण करतो , नमस्कार करतो ,दर्शन घेतो ,प्रदक्षिणा घालतो ,घंटानाद करतो आणि मग नित्य व्यवसायाला लागतो. पण आपल्या डोल्यांसमोर देवाची मूर्ति कही निरंतर नसते. व्यवहारिक गोष्टींचेच ध्यान मग चालू असते . "संसार मुख्यः फवल्या वेळात देव" असा आपला दिनक्रम असतो. खरी गोडी आपल्याला इतर विषयांची असते . बाह्य पदार्थाचे सौंदर्या आपणाला भूल पाड़ते. तुकाराम महाराज मात्र देवाजावळ असे मागतात की त्यांच्या डोळ्या पुढे त्यांची मूर्तीच सदा सर्वकाळ राहवी; अन्य चिंतनच नको. रुक्मिणीचा पती पांडुरंग त्याना सोयरा वाटतो . त्याचे रूप तर गोडच आहे, नाम तर जास्तच गोड आहे मग त्यानी देवाला म्हटले की तुझे प्रेम मला सर्वकाल मिळूदे ! माझ्या मनात तुझ्याबद्दलचे प्रेम सर्वकाळ राहू दे ;आणि पांडुरंगा पुढे विठुमाऊली होतो !ती विठाई तुकरामाच्या ह्रदयात नित्य संचारून राहो !अर्थात् ह्रदयस्थ परमेश्वरच सदा सर्वदा जाग्रत राहों ! बाह्य मूर्ति बाहेर नाही रहात ! अंतरबाह्य तोच पांडुरंग चैतन्यरुपात नांदू लागतो . अशा पांडुरंगाच्या अक्षय शाश्वत चरणांशीच सारे काही सुख आहे, म्हणूनच तुकारामाची मागणी त्या विठू माऊलीने त्यांचे जीवनच व्यापून राहावे अशी आहे . इश्वरः सर्वभूतानाम हृद्देशे तिष्टति याची अनुभूति सतत यावी अशी ही प्रार्थना आहे .
मन करा रे प्रसन्न \ सर्व सिद्दींचे कारण \ मोक्ष अथवा बंधन \सुख समाधान इच्छा ते \\१\\ मने प्रतिमा स्थापिली \ मने मना पूजा केली \मने इच्छा पुरविली \ मन मऊली सकलाळांची \\ २\\ मन गुरु आणि शिष्य \ करी अपुलेंचि दास्य \प्रसन्ना आपआपणास गति अथवा अधोगति \\३\\ साधक वाचक पंडित \ श्रोते वक्ते ऐका मात \नहीं नहीं आन दैवत \ तुका म्हणे दुसरे \\
दिवाकर अनंत घैसास म्हणतात
.............ऐका वेगळ्या चालीमधे रचलेला हा तुकाराम महाराजांचा अभंग मोठे तत्वज्ञान सांगतो , मन हेच मुख्या परामार्थसाधन आहे व त्याची नित्य प्रसन्नता हेच परम साद्य आहे. प्रसन्नता म्हणजे काय ? उत्साहाने ओंसनडून चंचल होणे नव्हे . प्रसन्नता म्हणजेच शांती समाधान . ज्याचे मन सम अवस्थेत असते त्याने जन्ममरणरूपी संसार जिंकला आहे .इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थिताम मनः .तसेच बंध आणि मोक्ष याना कारण मनच आहे. मन एव मनुष्याणां कारणं बांध मोक्षयोः ज्याने मन जिंकले त्याने जगच जिंकले 'इन्द्रिया मधे मन म्हणजे मीच आहे.' असे भगवंताचे म्हांणणे आहे श्रद्धा हेच मनाचे बलस्थान आहे.तिनेच मनुष्य पाशाण मुर्तित देव पाहतो .मनच सर्वंची आई आहे कारण ब्रह्मदेवाने सृष्टि उत्पन्न केली ती मनानेच संकल्पपूर्वक केली आहे..मानस प्रजास सृष्टि रूप झाली . मानवी मन हे विश्वमनाशी एकरूप झाले की तेथेच परमेश्वरी शक्ति प्रगट होते सर्व भेद मनानेच निर्मिले जातात . ....

Wednesday, May 20, 2009

Tukaram Gatha

समचरणदृिष्ट विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृित्त राहो ॥1॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुिश्चत झणी जडों देसी ॥2॥
तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥

दिवाकर अनंत घैसास म्हणतात :........तुकाराम्बुवाना एकच आस लागून राहिली आहे कि ज्या विठ्ठ्लाचे चरणही सम आहेत व दृष्टीही सम आहे व जो विटेवर उभा असून फारच सुंदर दिसत आहे ,त्या विठ्ठ्लाचे रूप न्याहाळीत मनाच्या सर्व वृत्ती एकवटून राहोत .म्हणूनच ते श्री हरीला विनवणी करीत आहेत कि हे हरी मला मायेच्या क्षेत्रातील आणखीन दुसरा कोणताही पदार्थ नको आहे मझ्या मनात त्याची जरासुद्धा वासना अतृप्त इच्या राहू देयू नकोस .भक्ताने आपल्याकडून भगवंताच्या ठिकाणी कितीही प्रयत्नाने मन लावण्याचा अभ्यास केला तरी त्यावर श्रीहरी ची कृपा होईल तरच मन तेथे स्थिर होणार . हे भाक्तीमार्गा चे रहस्यच सांगताहेत ......ददामि बुधीयोगं तं तेन मामुपयान्ति ते . असे श्री कृष्णाचे गीतेत वचन आहे बुद्धीची जोडणी भगवंताशी होण्यास भगवंताचेच कृपा बळ उपयोगी पडते 'मत्पर' असून जो 'युक्त ' असतो तोच भक्त खरा योगी . एकट्याच्या बळावर चित् एकाग्र होणे नाही . तुकारामबुवा पुढे म्हणतात "देवा ,ब्रह्मदेव इंद्र आणि इतर उच्च स्वर्गातील गती व स्थान म्हणजे दुखाचीच कथा ! क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ! असे जीव पुन्हा मृतुलोकी जन्माला येणारच ! त्याचे इगित मला कळले आहे . त्या साठी केले जाणारे यज्ञ दान आदी कर्माचरण सगळे नष्ट होणारे असते तेव्हा हे हरी तू माझ्हे मन तिकडे वळूच देऊ नकोस . मला माझ्या मनाची खात्री नाही !" इथे भक्त आत्मनिवेदन करीत आहे . देवाला शरण आहे . पर्यायाने समदृष्टी ने जगाकडे पहावे व आपल्या चारणाकडून आचारंही समतोल व्हावे असे हे गूढ मागणे आहे.

Wednesday, May 13, 2009

Supernova Remnant EO102 in the small magellanic cloud

"Something in us recognizes the Cosmos as home. We are made of steller ash. Our origin and evolution have been tied to distant cosmic events. The exploration of Cosmos is a voyage of self-discovery!"
....CARL SAGAN


COSMOS

Wednesday, May 6, 2009

In Love With Oneself

That day when I looked into the mirror, I was wonderstruck. Oh ! I was looking very nice. I felt happy at heart to know myself so very presentable and charming that I realized later I had fallen in love with my own self.

My thoughts recalled the legendary Greek tale of young ‘Narcissus’. He had fallen in love with his image in a pond. Everyday he would visit the pond and pine for the handsome figure, little knowing that it was his own reflection. His attempts and wait proved futile as the image vanished with slight touch. In the end Narcissus perished with grief.

The self within me was awakened. It said Dearie you are exceptional. At night when I was going to bed I remembered those sweet words, ‘exceptional lady! I tried to sleep. But sleep would not come to me because I was waiting for someone of my image. Hence I was tempted to look into the mirror.

The mirror on the wall whispered, “you are the fairest of all”. I drew a deep breath as I stood admiring my reflection. A young beautiful face,the nose, the eyes, the dark hairs and the well curved lips all in perfection. I thanked God a million times for making me like this.

Then it became a regular habit for me to give a quick glance at the mirror wherever I found one. I had always found myself pleasing. I whistled softly in delight. The surreptitious glances caught my cheerful mood. The twinkling eyes and the blushing cheeks. Ah, the perfect lady came an honest approbation from within.

Then years flew by leaving my jaded self to ponder the events. The encounter with my present image left me in utter dismay. How I had changed. The face had lost its luster and freshness. A tuft of grey hair was conspicuous. I tried plucking them off but in vain as they were numerous. In a subdued state I kept glancing at my reflection. My eyes penetrated deep into the image. It was true that the body had lost its charm even then something more binding than looks had reappeared. My long lost Ego.

For a moment I flashed my mirror at the world. I had not known at all these years. When I peeped inside their hearts. I could see the infinite formes like those from two mirrors placed opposite each other. A whole world of love was embraced.

A new light dawned upon me. I loved myself more than before. Once again with the aged hand I wiped the dust from the mirror.
_____________________________________________By Prajakta.A.Dighe
The above article was published in The Hitvada.



_____________________________________________